शोषित, पिडीतांचा प्रतिनिधी म्हणुन पत्रकाराची ओळख – प्रा. शेटे

म्हसवड दि. २०सर्वसामान्य जनतेवर होणार्या अन्यायाला वाचा फोडणारा पत्रकार हा समाजाचा व पिडीत, शोषीतांचा प्रतिनिधी म्हणुन काम करीत असतो असे मत म्हसवड येथील सरस्वती विद्यालयाच्या […]

पंढरपूर पोलीसांची दमदार कामगिरी,११ लाखांचा मुद्देमाल जप्त.

चाकूचा धाक दाखवून मोबाईल आणि पिकप गाडी चोरणाऱ्या तीन आरोपींना पंढरपूर तालुका पोलिसांकडून अटक आरोपीकडून एकूण 11 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पंढरपूर – […]

सौ. शुभांगीताई (राधामाई)‌ मनमाडकर ६१ वा अभिष्टचिंतन सोहळा ,२२ रोजी सांस्कृतिक कार्यक्रम

पंढरीच्या संगीत विशारद व सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सौ. शुभांगीताई (राधामाई)‌ मनमाडकर ६१ वा अभिष्टचिंतन सोहळाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन! पंढरपूर – […]

औंध मुस्लिम समाजाच्यावतीने अजितदादांना विकासकामांचे निवेदन

औंध प्रतिनिधी – ओंकार इंगळे औंध :महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना औंध येथील मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने भेटून विविध विकास कामाचे निवेदन दिले.यावेळी मुस्लिम […]

लोकशाही वाचवण्यासाठी महाराष्ट्राला दलित पँथरशिवाय दुसरा पर्याय नाही

शासनाने सोमनाथ सुर्यवंशी, लोकनेते विजयराव वाकोडो,संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपये आणि कुटुंबातील १सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी – महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. घनःश्याम […]

युवकानी डिजिटल साक्षर होणे ही काळाची गरज आहे— प्रा. युसुफ मुल्ला

युवकानी डिजिटल साक्षर होणे ही काळाची गरज आहे— प्रा. युसुफ मुल्ला मुरुम प्रतिनीधी-युवकांनी इतर कौशल्यासोबतच डिजिटल साक्षर असणे ही आज काळाची गरज असुन त्यासाठी शासन […]

औंध येथे बुधवारी भव्य बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार

औंध प्रतिनिधी – ओंकार इंगळे औंध तालुका खटाव जिल्हा सातारा येथील श्री यमाई देवी ची यात्रा चालू आहे यात्रे दरम्यान यात्रा कमिटी दरवर्षी प्रमाणे गावा […]

शिवचरीत्र केवळ अभ्यासाचा विषय नसून आचरणाचा आहे-देशमुख

शिवचरीत्र केवळ अभ्यासाचा विषय नसून आचरणाचा आहे-देशमुख पंढरपूर अर्बन बँकेच्या व्याख्यानमालेस प्रारंभ पंढरपूर (वार्ताहर)छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र हे केवळ ऐकण्याचा, अभ्यासाचा किंवा अभिमानाचा विषय […]

संघर्ष हा यशाचा राजमार्ग -प्रा. विश्वंभर बाबर

म्हसवड… प्रतिनिधीसमाजात चांगली व्यक्ती होण्यासाठी संघर्ष हाच यशस्वी जीवनाचा राजमार्ग असल्याचे प्रतिपादन कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी म्हसवड येथे केले.क्रांतिवीर ज्युनिअर […]

तरुणांनी गावच्या विकासात स्वतःला झोकून द्यावे- मदन पाटील

मुरुम, ता. उमरगा, ता. १८ (प्रतिनिधी) : देशाला अधिक समृद्ध करण्यासाठी ग्रामसफाई, पाण्याची बचत, पर्यावरणाचे संवर्धन, निती मूल्याचे शिक्षण, जातीय सलोखा, आरोग्य संवर्धन या गोष्टी […]

error: Content is protected !!