केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धेत जिल्हा परिषद पांगरी शाळेचे धावण्याच्या स्पर्धेत यश

गोंदवले – प्रतिनिधी –बिजवडी केंद्र समूहातील शाळेच्या क्रिडा स्पर्धा बिजवडी येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत १०० मीटर धावणे यात कुमारी वेदा विक्रम गायकवाड हीचा द्वितीय […]

महाराष्ट्रात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मात्र औंध कचऱ्याच्याच विळख्यात

औंध प्रतिनिधी – ओंकार इंगळे सशक्त पंचायत, समृद्ध महाराष्ट्र मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान संपूर्ण महाराष्ट्र भर राबत असताना मात्र खटाव तालुक्यातील औंध गाव मात्र गेले […]

संस्कृती ढाले ची विभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड.

म्हसवड…प्रतिनिधीक्रांतिवीर इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल ची विद्यार्थिनी संस्कृती जयंत ढाले हिची सांगली येथे होणाऱ्या विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा सातारा […]

माणदेशी फौंडेशनच्या गौराई सजावट स्पर्धा

माणदेशी फौंडेशनच्या गौराई सजावट स्पर्धा 2025.माणदेशी न्यूज. संपादक विजय टाकणे. पाटील. 9921494998. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा. 🚨 माणदेशी न्यूज. संपादक विजय टाकणे. पाटील. […]

प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या सातारा जिल्हाध्यपदी प्रशांत बगले

पिंपोडेबुद्रुक /प्रतिनिधी/अभिजीत लेंभे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार दिव्यांग अपंग क्रांती संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी प्रशांत बगले यांची निवड करण्यात आली यांची यांच्याकडे सातारा ,फलटण […]

कोरेगाव तालुक्यात बुधवारपासून महसूल सेवा पंधरवडा

कोरेगाव तालुक्यात बुधवारपासून महसूल सेवा पंधरवडा; गांधी जयंतीपर्यंत विविध समस्या सोडविण्यावर राहणार भर; जनतेला प्रत्यक्ष लाभ देण्याचे प्रयत्न : तहसीलदार डॉ. संगमेश कोडे पिंपोडे बुद्रुक/प्रतिनिधीअभिजीत […]

माणदेशी गौरी सजावट स्पर्धा पारितोषिक सोहळा, सौ.प्रतिभा टाकणे प्रथम मानकरी

म्हसवड : दि . १२ सप्टेंबर रोजी माणदेशी फौंडेशन संचालित , माणदेशी तरंग वाहिनीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता . माणदेशी गौरी सजावट स्पर्धेचा पारितोषिक […]

इन्फ्लुएन्सर्संनी कल्पतेमधून सोशल मीडियावर शासकीय योजनांचा प्रसार करावा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

जिल्हाधिकारी संतोष पाटील सातारा दि. 15: सेवा पंधरवड्याचे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या पंधरवड्यात शासनाच्या विविध योजनांचा लाभ […]

राष्ट्रीय हिताचा विचार करून प्रसार माध्यमांनी राष्ट्रीय सुरक्षेबाबत व्यक्त व्हावे- डॉ.संजय तांबट

पंढरपूर- भारताच्या शेजारी देशांमध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे, ती पाहता भारताच्या राष्ट्रीय हिताचा विचार करून राष्ट्रीय सुरक्षा संदर्भाने योग्य काय आहे? भारतीय जनमानसावर […]

error: Content is protected !!